Thursday, January 22, 2026 03:12:24 PM
दरम्यान, 43 मिनिटांच्या या चुरशीच्या लढतीत सिंधूने कमालीचा संयम दाखवला. आता क्वार्टर फायनलमध्ये तिचा सामना जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या चेन यू फीशी होणार आहे.
Jai Maharashtra News
Astrology
Health
News
Entertainment
Sports
Lifestyle
मंगळवारी सकाळी दिल्लीच्या पालम परिसरात दृश्यमानता केवळ 100 मीटर इतकी नोंदवण्यात आली, तर सफदरजंग भागात ती 150 मीटर होती. आधीच प्रदूषण आणि त्यात धुक्यामुळे दिल्लीतील हवामान गंभीर बनले आहे.
Amrita Joshi
Demolition Encroachment : हायकोर्टाचा आदेश आणि 30 बुलडोझर मैदानात; जमावाकडून मध्यरात्री मोठा राडा
डोंकामुकाम येथील भाजप नेते तुलिराम रोंगहांग यांच्या घराला आंदोलकांनी लक्ष्य केले. संतप्त जमावाने घराला आगच लावली आणि मोठ्या प्रमाणात दगडफेकही केली. यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
India Spy Satellites : शत्रूंच्या प्रत्येक हालचालीवर आता थेट अंतराळातून नजर; 2029 पर्यंत अवकाशात तैनात होणार भारताची 'अदृश्य फौज'
Chhattisgarh Steel Plant Blast: छत्तीसगड हादरलं! स्टील प्लांटमध्ये भट्टीचा भीषण स्फोट; 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, 10 हून अधिक जखमी
Tuesday, 30 September 2025
Saturday, 12 April 2025
Friday, 11 April 2025
Wednesday, 09 April 2025
दिन
घन्टा
मिनेट
ठाकरे गटाचे आरोप फेटाळून लावत, ही प्रक्रिया लाईव्ह चित्रीकरणासह पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकांची सोडत जाहीर झाली असून मुंबईच महापौरपद हे खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झालं आहे. याआधी सुद्धा अनेक महिला नगरसेविकांनी मुंबईच महापौर भूषवलं आहे.
एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आज दुपारी मालेगावच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मुंबईकरांच्या प्रवासाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी पश्चिम रेल्वेने 26 जानेवारी 2026 पासून 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Akshaykumar Bankar
नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत 1 लाखांहून अधिक बनावट जन्म दाखले तयार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
बहुतांश लोकलमध्ये हे कॅमेरे कार्यान्वित झाले असून, यामुळे चौकशीत पारदर्शकता आणि मोटरमनचे संरक्षण सुनिश्चित होणार आहे.
2184 कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार आहेत.
'स्वदेशी' आणि 'सुरक्षित' ऊर्जेचा वापर करून थोरियम-आधारित वीज प्रकल्प स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरू शकते.
शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर चोवीस तास बारीक लक्ष ठेवण्यासाठी भारत 2029 पर्यंत 52 प्रगत पाळत ठेवणारे (Surveillance) उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.
भाटापारा ग्रामीण भागातील बकुलाही गावात असलेल्या 'रिअल इस्पात अँड पॉवर लिमिटेड' या कारखान्यात ही दुर्घटना घडली. गुरुवारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक कोळशाच्या भट्टीचा मोठा स्फोट झाला.
अमेरिकेच्या टॅरिफ दबावानंतरही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहिली असून, प्रजासत्ताक दिनी युरोपियन युनियनच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या उपस्थितीने भारत-युरोप धोरणात्मक भागीदारीला नवे बळ मिळणार आहे.
चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओपोने मंगळवारी भारतात आपला नवा स्मार्टफोन Oppo A6 5G अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.
वाहतूक कोंडीच्या बाबतीत जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर मोठी उलथापालथ झाली आहे. शहरांमधील वाहतूक तज्ज्ञ आणि नागरिकांनी या कोंडीसाठी खिळखिळी झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
यामध्ये काही औषधे थेट बनावट असल्याचेही उघड झाले असून, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाई सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या शेतकरीकेंद्रित सौरऊर्जा धोरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
प्रस्तावित शांतता मंडळाचे अध्यक्षपद कायमचेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे असणार आहे. कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी प्रत्येक देशाला एक अब्ज डॉलर्स इतके शुल्क भरावे लागणार आहे.
भारतविरोधी कारवाया करणारी 'लष्कर-ए-तैयबा' (LeT) ही प्रमुख दहशतवादी संघटना सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूरमुळे...
सोने आणि हिऱ्यांच्या अलंकारांनी सजलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी दोन किलोमीटर रांगा लागल्या असून, गणेश जन्म सोहळा आणि धार्मिक विधींमुळे संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.
माघी गणेश जयंती हा पवित्र सण आहे, बाप्पाच्या चरणी भक्ती, मोदक, आरती, आणि कुटुंबासह आनंद साजरा करण्याचा दिन, सुख, शांती, यश आणि समृद्धी लाभो.
22 जानेवारी 2026 चे आजचे राशीभविष्य करिअर, आर्थिक व्यवहार, आरोग्य आणि नातेसंबंधांबाबत महत्त्वाचे संकेत देते. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार प्रत्येक राशीसाठी अनुकूल व सावध राहण्याचे योग जाणून घ्या.
माघ विनायक चतुर्थीला भद्रकाळाचा प्रभाव असला तरी योग्य मुहूर्तात गणेश पूजन कसे करावे?
माघ महिन्यात साजरी होणारी माघी गणेश जयंती का महत्त्वाची मानली जाते? या दिवशीची पूजा, व्रत, परंपरा आणि पौराणिक कथांमागील धार्मिक अर्थ जाणून घ्या.
Joy Awards 2026 दरम्यान शाहरुख खानला ‘अंकल’ म्हणणाऱ्या तुर्की अभिनेत्री हांडे एर्सेलवर नेटकऱ्यांचा रोष. व्
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना पाठवा शुभेच्छा.
Avantika Sanjay Parab
मकरसंक्रांतीसाठी खास बिनपाकाचे मऊसूत तिळगुळाचे लाडू घरीच कसे बनवायचे ते जाणून घ्या.
प्राडाच्या 'लेस इन्फ्यूजन' (Les Infusions) या खास कलेक्शनचा भाग असलेल्या या परफ्यूममध्ये भारतीय चहाची चव आणि सुगंध यांची सांगड घालण्यात आली आहे.
अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो, की या अनलिमिटेड थाळीतल्या राजभोगांचा 'पैसा वसूल आस्वाद' घ्यायचा कसा? मेन्यू कार्ड वाचल्यानंतर सपाटून भूक लागलेली असते.. पण..
गाजर न किसताही मऊ, रसाळ आणि चवदार गाजरचा हलवा सहज बनवता येतो. कमी मेहनत, कमी वेळ आणि खात्रीशीर चव देणारी ही सोपी पद्धत हिवाळ्यात नक्की करून पाहावी.
महाशिवरात्रीनिमित्त IRCTC कडून सप्त ज्योतिर्लिंग दर्शनाची विशेष भारत गौरव ट्रेन सुरू होत आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगांचा समावेश असून भक्तांना एकाच प्रवासात दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
ही विशेष रेल्वे मनमाडहून सुटल्यानंतर नाशिकरोड, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज या स्थानकांवर थांबेल, जेणेकरून महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रवाशांना या यात्रेत सहभागी होता येईल.
या नवराबायकोने सोशल मीडियाचा वापर करून आतापर्यंत 100 हून अधिक पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आणखी लोकांना पुढे येऊन तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने विजयाची मोहोर उमटवली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 239 धावांचे आव्हान उभे करत 48 धावांनी विजय मिळवला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची आघाडीची फळी अवघ्या 18 चेंडूंत गडगडल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बांगलादेशला वगळण्याबाबत आयसीसीने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
महाराष्ट्रातील काही माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांचा आढावा.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी हे अतिशय कठीण मानलं जातं.
2025 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणता फलंदाज सर्वश्रेष्ठ ठरला?; 2025 मध्ये एका फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा किती ? जाणून घेऊया
एकीकडे नवीन संकल्पनांनी बाजारपेठेत प्रवेश केला, तर दुसरीकडे निधीची कमतरता आणि वाढत्या स्पर्धेमुळे अनेक दिग्गज स्टार्टअप्सना आपला गाशा गुंडाळावा लागला.
जगातील सर्वात महागड्या 6 नैसर्गिक आपत्तींपैकी 4 आपत्ती एकट्या आशिया खंडात ओढवल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे 1,860 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी आणि मराठी सिनेमाने मोठा ठसा उमटवला.