Wednesday, May 14, 2025 12:20:33 AM
आता युद्धबंदीनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली असून पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत दिल्ली सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Jai Maharashtra News
Sports
Health
Entertainment
Lifestyle
बीड जिल्ह्यातील एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
Apeksha Bhandare
Maharashtra Board SSC Result 2025: कोणताही क्लास न लावता दहावीत मिळाले 100 टक्के गुण
Pimpri-Chinchwad Murder Case: धारदार शस्त्रानं 18 वर्षीय तरुणीवर सपासप वार
राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांवर पुण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार
मराठवाड्याला नेहमीच अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो. आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे येथील शेतकरी बऱ्याचदा हतबल झालेला पाहायला मिळत आहे.
'सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना करणार'
मान्सूनचं वेळेआधी आगमन; 6 जूनला कोकणात पाऊसाची हजेरी
उष्माघातामुळे 48 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
उबाठा गटात अंतर्गत कलह; अंधारे चिडल्या दानवे चूप
मुंबईच्या सात तलावांमधील साठा केवळ 23% शिल्लक; उन्हामुळे जलसंकट गंभीर होण्याची शक्यता, पाण्याचा जपून वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन.
JM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दुसऱ्या केबल-स्टे पुलाचं उद्घाटन
'मुंबईत आज, उद्या किंवा दोन दिवसांत मोठा स्फोट होईल', पुन्हा दहशत माजवण्याची धमकी!
ठाकरे बंधूंमध्ये एकजूट होणार? संदीप देशपांडे यांची स्पष्ट भूमिका
तुर्की देशाविरुद्ध शिवसेनेचा मुंबई विमानतळावर मोर्चा
अर्थखात्याच्या कारभारावरून मंत्र्यांतच फूट; रोहित पवारांचा घणाघात सरकारकडे पैसा नाही, स्वप्नं दाखवली पण पूर्ण करता येत नाहीत, शिरसाटांच्या टीकेनंतर मतभेद पुन्हा चव्हाट्यावर.
'शरद पवार हे आदर्श नेते आहेत, पण...' एकत्रीकरणाबद्दल आमदार अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?
संभाजीनगर महापालिकेवर 1342 कोटींचं कर्ज; विकासकामांसाठी निधीचा गंभीर अभाव
शक्तिपीठ महामार्गावर ग्रामस्थांचा विश्वास महत्त्वाचा; सिंधुदुर्गात बेकायदेशीर कृत्यांना थारा नाही – नितेश राणे
जातनिहाय जनगणना झाली तर जरांगेंच्या आंदोलनाची गरज भासणार नाही; काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांची भूमिका
गुलाबराव पाटील यांची मिश्किल कबुली 'दिवसभर खोटं बोलतो, पण अध्यात्मिक व्यासपीठावर नाही; संत माहुजी महाराजांच्या गादीपती सोहळ्यात केले स्पष्ट वक्तव्य.
चर्चेचा मार्ग स्वीकारा; मनोज जरांगेंच्या उपोषणावर प्रताप सरनाईक यांचे संयमाचे आवाहन
'बावनकुळे पुढचे 100 वर्ष मलाच मुख्यमंत्री ठेवतील' बावनकुळेंच्या विधानावर फडणवीसांची मिश्कील प्रतिक्रिया
शेतजमिनीच्या वादातून झोपडी पाडली; राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे अडचणीत
शरद पवार गटाचे नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर?
Thursday, 24 April 2025
Wednesday, 23 April 2025
Thursday, 17 April 2025
Monday, 14 April 2025
Sunday, 13 April 2025
दिन
घन्टा
मिनेट
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
कृत्रिम वाळू धोरणाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. वाळू व्यवसायाला उद्योग विभागाचा दर्जा मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केल. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. आता पाकिस्तानने भारतावर केलेल्या सायबर हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे.
जालन्यातील बदनापूर येथे नातेवाईकांच्या मदतीने मोठ्या भावाचा व पुतण्याचा भर दिवसा चाकू भोसकून खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
कुही तहसीलमधील सुरगावमध्ये सोमवारी एका जुन्या बंद खाणीत पाच जणांचे मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली. मृतांमध्ये एक पुरूष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. रविवारपासून हे पाचही जण बेपत्त
साईबाबा संस्थानाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तिरूपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नविन डोनेशन धोरण लागू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील दुसऱ्या केबल-स्टे पुलाचं उद्घाटन करण्यात आले. रे रोड येथील सहा मार्गिका असलेल्या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे.
चित्रकूट जिल्ह्यातील एका छोट्या गावातील तरुणी मीनाक्षी सिंगने मिस साउथ एशिया युनिव्हर्सचा किताब जिंकून राज्याचा अभिमान वाढवला आहे. ती आता मिस एशिया युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.
मॉन्सून यंदा लवकर दाखल होणार; 27 मे रोजी केरळ, 6 जूनला महाराष्ट्रात शिडकावा होण्याची शक्यता
आजचा शुक्रवार, 9 मे 2025, तुमच्यासाठी भाग्याची नवी दिशा देईल. नातेसंबंध, आरोग्य, आणि कामाच्या बाबतीत संधी मिळतील. राशींच्या स्थितीनुसार तुमचं भविष्य कसं असेल ते वाचा.
मुंबई मेट्रो-3 चा दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी उद्या सुरू; मुख्यमंत्री शिंदे मेट्रोने प्रवास करून उद्घाटन करणार.
मदर्स डे निमित्त आईसाठी खास, अर्थपूर्ण आणि भावनिक भेटवस्तूंच्या कल्पना ; तिच्या निस्वार्थ प्रेमाची आठवण करून देणाऱ्या काही निवडक भेटवस्तू.
7 मे रोजी महाराष्ट्रात अचानक हवामान बदलले. मुंबई-पुण्यात वादळी पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे शेतीचे नुकसान; मुंबईत लोकलसेवा उशिराने धावत.
मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे तापमानवाढ होत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना माणसापेक्षाही अधिक त्रास होतो. पण ते सांगू शकत नसल्याने आपण त्यांची स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे.
मे महिन्यात महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला आहे. अशा वेळी महाबळेश्वर, माथेरान, चिकहलदरा यांसारखी थंड ठिकाणं निवडून निसर्गात थोडा ब्रेक घेणं उत्तम ठरेल.
गुरू ग्रह पुढील 8 वर्षे अतिचारी चाल करेल. यादरम्यान शनी वक्री होईल. याचे 12 राशींच्या लोकांवर वेगवेगळे परिणाम होतील. सोबतच, देशातील आणि जगातील राजकीय स्थिती, पर्यावरणीय घटना यावरही अनेक परिणाम दिसतील.
Amrita Joshi
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासह वृंदावनात पोहोचला. दोघांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. यावेळेस त्यांनी बोटात अंगठीच्या आकाराचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घातले होते.
श्री अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; पारंपरिक वेशभूषेची शिफारस.
गुरु ग्रह 14 मे रोजी मिथुन राशीत संक्रमण करेल आणि 5 महिन्यांनंतर, अतिक्रमणशील वेगाने पुढे जात, 18 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करेल.
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात वैशाख पौर्णिमेनिमित्त 5000 शहाळ्यांचा नैवेद्य अर्पण; आरोग्य, पावसासाठी आणि देशहितासाठी विशेष प्रार्थना.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसह चीनलाही झटका बसला आहे. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली. तेव्हापासून चिनी संरक्षण शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणाव आणि सीमावर्ती भागातील चकमकीमुळे सोन्याच्या दरात वाढ, आर्थिक अनिश्चितता.
भारत-पाक शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात तेजीत उसळी; सेन्सेक्स 1798 अंकांनी वधारला, निफ्टी 24,371 च्या जवळ.
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता युद्धंबदीनंतर पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारत काय स्थिती असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bomb Threat in Mumbai : मुंबई पोलिसांना मिळालेल्या धमकीच्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, स्फोट कधी आणि कुठे होईल हे कळण्याचा कोणताही मार्ग नाही. म्हणून धोक्याकडे दुर्लक्ष करू नका.
महाराष्ट्र 10वी निकाल 2025 आज जाहीर; 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवासात महत्त्वाचा टप्पा. गुणपत्रक दुपारी 1 नंतर वेबसाईटवर उपलब्ध.
CBSE 10वी व 12वीचे 2025 च्या निकालाच्या जाहीर होण्याची शक्यता पुढील आठवड्यात आहे. 42 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. अधिकृत घोषणा लवकरच होईल.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा रोबोट बनवण्याचा उद्देश सैनिकांच्या जीवाला धोका न पोहोचवता उच्च जोखीम असलेल्या भागात मोहिमा पार पाडणे हा आहे.
विजय शहा यांनी म्हटलं की, 'ज्यांनी आमच्या मुलींचे सिंदूर पुसले, आम्ही त्यांच्याचं बहिणींला त्या लोकांकडे पाठवले आणि नग्न करून मारहाण केली.'
पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली.
केस प्रत्यारोपणानंतर एका अभियंताचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 54 दिवसांनंतर आरोपी महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोस्टरमध्ये लोकांना दहशतवाद्यांबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना लवकर पकडता येईल.
जुन्या आणि निरुपयोगी दारूगोळ्याची विल्हेवाट लावताना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 4 सैनिकांसह किमान 13 जणांचा मृत्यू झाला. लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
भारतातील पहलगाम येथील दहशतवादाची घटना ताजी असतानाचं आता पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
चीनने सांगण्यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानसाठी विशेष दूत नेमला आहे. तालिबान सरकारने BRI मध्ये सामील होण्याचे संकेत दिलेत. यामुळे CPEC अफगाणपर्यंत विस्तारेल. भविष्यात याचे भारतावर गंभीर परिणाम होतील.
भारत-पाक तणावानंतर IPL 2025 पुन्हा सुरू होणार! उर्वरित सामने 17 मेपासून सहा शहरांमध्ये, अंतिम सामना 3 जूनला होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
Anushka Sharma Post: विराट कोहलीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अनुष्का शर्मा भावुक झाली आणि तिने पोस्ट शेअर केली.
बोर्डाने सर्वांना तोंडी सांगितले आहे की, ते लवकरच नवीन वेळापत्रक बनवून आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत. बीसीसीआयने अद्याप काहीही सांगितले नसले तरी त्यांनी तयारी सुरू केली आहे.
कारणाशिवाय तासनतास एसी चालू ठेवणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्ही ऐकले असेलच की, जर तुम्ही कोणतेही उपकरण बराच काळ वापरत राहिलात तर ते उपकरण जास्त गरम होण्याची समस्या सुरू होते.
या उपग्रहाला RISAT-1B असेही म्हणतात. इस्रोचा हा उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल. या उपग्रहामुळे भारतीय लष्कराला कोणते फायदे होतील? ते जाणून घेऊयात...
स्टारलिंकला दूरसंचार विभागाने म्हणजेच दूरसंचार विभागाने लेटर ऑफ इंटेंट (LoI) जारी केले आहे. तथापि, अहवालात असेही म्हटले आहे की, कंपनीला अद्याप अंतिम परवाना मिळालेला नाही.
बोट समुद्रात पूर्णपणे थांबली. यानंतर बोटीचा मागचा भाग पाण्यात बुडाला आणि पुढचा भाग अद्याप पाण्याबाहेर होता. या बुडत्या बोटीवर उभे राहून यातील तरुणी सेल्फी घेत होत्या आणि हास्यविनोद करत होत्या.
सोशल मीडियावर पाकिस्तानने ताजमहालवर हल्ला केल्याच्या बातम्या येत आहेत. या दिशाभूल करणाऱ्या बातमीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानी सैन्य ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतावर सतत हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे, पाकिस्तान आता भारतीय हवाई दलाच्या एका महिला पायलटला ताब्यात घेतल्याचा दावा करत आहे.
देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवसांसाठी बंद राहणार असल्याचा संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर काळजी करण्याची गरज नाही.