Friday, July 11, 2025 04:05:14 AM
आरोपी हरजीतने दावा केला आहे की, तो कपिल शर्माच्या काही कमेंट्समुळे संतापला होता. त्यामुळे त्याने कपिलच्या रेस्टॉरंटवर गोळीबार केला.
Jai Maharashtra News
Sports
Health
Entertainment
Lifestyle
आज मेष राशीच्या लोकांमध्ये साहस आणि उत्साह वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच, नवीन कल्पना आणि उच्च शिक्षणाशी संबंधित योजना किंवा प्रवासाला जन्म देण्याची शक्यता.
Ishwari Kuge
TODAY'S HOROSCOPE: 'या' राशीचे संबंध होतील मजबूत; जाणून घ्या
Today's Horoscope: आजचा दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी भावनांनी भरलेला असेल, जाणून घ्या...
TODAY'S HOROSCOPE: 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जाणून घ्या
Ashadhi Ekadashi 2025: आज आषाढी एकादशी; 'या' 5 राशींवर विठोबाची विशेष कृपा, होईल सुख-समृद्धीचा वर्षाव
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या गुरूंचे आभार मानतात, तसेच त्यांची पूजा करतात.
मुंबई प्राणीसंग्रहालयात आता राहणार 40 पेंग्विन; BMC वाढवणार कुंपणाचे क्षेत्रफळ
गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित; आशिष शेलारांची विधानसभेत घोषणा
मुंबईत 'सिंदूर ब्रिज'चे उद्घाटन; काय होणार फायदा? जाणून घ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार सिंदूर उड्डाणपुलाचे लोकार्पण
लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओत एक वृद्ध जोडपे शेतात नांगरणी करताना दिसत होते.
'या' कारणामुळे आरोपीने केला 12 वर्षीय मुलावर अमानुष मारहाण
लातूरमधील रस्ता एका रात्रीत गायब झाल्याने अधिवेशनात तीव्र पडसाद; महसूल मंत्र्यांनी दिले कारवाईचे संकेत
मनसे नेत्याच्या मुलाचा दारू पिऊन धिंगाणा; अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिवीगाळ
शरद पवारांनी लातूरमधील 'त्या' शेतकऱ्याला केले कर्जमुक्त
साहस आणि उत्साह वाढण्याची शक्यता. हे भ्रमण तुमच्या कुंडलीच्या नवव्या भावातून होत आहे, जे नवीन कल्पना, उच्च शिक्षणाशी संबंधित योजना किंवा प्रवासाला जन्म देऊ शकते.
Today's Horoscope: आज कोणत्या राशीवर आहे देवाची कृपा? वाचा तुमचे भविष्य
'या' मराठमोळ्या बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन
Today's Horoscope: 'या' राशींचे जातक आणतील स्वत:च्या आयुष्यात नवीन चमक आणि सुंदर क्षण
Today's Horoscope: यश, प्रेम की संघर्ष? काय सांगतेय तुमची रास?
भारतासाठी सर्वाधिक आयसीसी विजेतेपद जिंकणारा महेंद्रसिंह धोनी बऱ्याचदा लाईमलाईटपासून दूर राहतो. धोनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याची लव्हस्टोरी खूपच सुंदर आहे.
धोनी-कोहलीला सॉफ्ट कॉर्नर; दिग्वेश राठीसाठीच नियम कडक का? वीरेंद्र सेहवाग बीसीसीआयवर संतापला
IPL 2025 मधून कर्णधार ऋतुराज गायकवाड बाहेर, MS Dhoni करणार CSK चं नेतृत्व
‘हे’ आहेत IPL मध्ये सर्वाधिक मॅच जिंकणारे कर्णधार
Viral Video: एमएस धोनी बाद होताच तरुणीची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल
Thursday, 24 April 2025
Wednesday, 23 April 2025
Thursday, 17 April 2025
Monday, 14 April 2025
Sunday, 13 April 2025
दिन
घन्टा
मिनेट
विधिमंडळाच्या अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयक मांडले. या विधेयकाला विधानसेभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे.
Apeksha Bhandare
दमानिया शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस कारवाईनंतर पालकांचे आंदोलम शमले आहे.
दमानिया शाळेत विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. महिला नेत्यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे.
आयकर विभागाने त्यांच्या मालमत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये मालमत्तेत झालेल्या वाढीबाबत विभागाने स्पष्टीकरण मागितले आहे.
मुख्याध्यापकांनी 10 ते 12 मुलींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा आरोप आहे. ही बाब कळताच संतप्त पालकांनी शाळेत पोहोचून मुख्याध्यापकांना घेराव घातला.
पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग 284 किलोमीटरचा आहे. पैठण येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा एवढं अंतर कापत पंढरपूरला जातो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांवर आधारित असतात आणि त्यात अशा युतींची आवश्यकता नसते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
दाक्षिणात्य अभिनेते त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे सतत चर्चेत असतात. मात्र, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांची नावे अचानक समोर आल्याने कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
वेगवेगळ्या ड्राय फ्रूट्सचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. बदाम, काजू, अक्रोड यासोबतच खजूरही खूप महत्वाचं आहे. खजूर खाण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
सद्गुरूंनी पचन आणि ब्लड शुगरसाठी तीन सुपरफूड्स सांगितले बाजरी, पालेभाज्या आणि फळे. नियमित सेवनाने आरोग्य सुधारते, एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
यकृत खूप महत्त्वाचे आहे. जर ते खराब झाले तर आयुष्याचे फार कमी दिवस उरतात. हळूहळू अन्नाचे पचन, हार्मोन उत्पादन, रक्त शुद्धीकरण यासारखी कार्ये बिघडू लागतात.
उन्हाळा ऋतू सर्वांसाठी आव्हानात्मक असू शकतो. या ऋतूमध्ये आरोग्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे.
भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मधुमेह एक मेटाबॉलिक डिसॉर्डर आहे. शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी अनियमितपणे वाढणे देखील घातक ठरू शकते.
तूप घालून कॉफी प्यायल्याने ऊर्जा आणि पचन सुधारते, पण ती सर्वांसाठी योग्य नाही. कोलेस्ट्रॉल व पचन त्रास असणाऱ्यांनी टाळावी. योग्य प्रमाणात घेतल्यास काही फायदे होऊ शकतात.
हाडांची मजबुती, तीक्ष्ण रोगप्रतिकारक शक्ती आणि मूड चांगला ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. त्याची कमतरता असेल तर थकवा, नैराश्य, स्नायूदुखी आणि रोगांशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते.
अमरनाथ धाम हे भाविकांसाठी धार्मिक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथील प्रवास हा त्यांच्यासाठी पुण्य यात्रा आहे.
गुरुपौर्णिमा 2025 निमित्त गुरुंना वंदन करण्याचा दिवस. शुभेच्छा, कोट्स, संदेशांसह गुरुंचे महत्त्व सांगणारा खास लेख वाचा आणि आपल्या गुरुंना पाठवा हे संदेश.
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ राहणार आहे. आज काही राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबत खरेदीची योजना आखतील. त्याचवेळी, काही राशीच्या लोकांच्या नात्यात अंतर वाढू शकते.
काही राशीच्या लोकांच्या भावना खोलवर धावू शकतात. अशा परिस्थितीत, आजचे राशीभविष्य जाणून घेऊया.
रुद्राक्ष हे भगवान शंकरांचे प्रतीक मानले जाते. श्रावण महिन्यात रुद्राक्ष परिधान केल्याने मनःशांती, आरोग्य आणि अध्यात्मिक लाभ मिळतो. योग्य नियमाने परिधान केल्यास ग्रहदोषही कमी होतात.
सरकारने अद्याप पंतप्रधान किसान योजनेचा 20 वा हप्ता जारी करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. परंतु लवकरच 20 वा हप्ता जारी होण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याबाबत अनेक अटकळा बांधल्या जात आहेत. सरकार एआयसीपीआयला महागाई भत्ता ठरवण्यासाठी आधार मानते.
डॉलरमधील मजबूती आणि ट्रेझरी बाँड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे, सोन्याच्या किमतींवर दबाव दिसून आला आहे. तथापि, अमेरिकन टॅरिफशी संबंधित अनिश्चितता यासाठी सकारात्मक पैलू आहे.
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स ग्रुपच्या एका शेअरने गुंतवणूकदारांना चांगलचं मालामाल केलं आहे. या कंपनीचे शेअर्स 23.20 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे.
विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. अनिल परब यांच्याकडून शंभूराज देसाईंचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला.
भायखळा प्राणीसंग्रहालयात सध्या 21 पेंग्विन आहेत, त्यापैकी 14 गेल्या नऊ वर्षांत मुंबईत जन्माला आले होते. तसेच आठ पेंग्विन 2016 मध्ये दक्षिण कोरियाहून आणण्यात आले होते.
कर्नाक ब्रिजचे गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. असे सांगितले जात आहे की या उड्डाणपुलामुळे दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम वाहतूक प्रवाहात मोठी सुधारणा
महिला टेनिस खेळाडूच्या वडिलांनी त्यांच्या परवानाधारक पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडून त्यांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी हत्येचा आरोप असलेल्या वडिलांना अटक केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी सकाळी कॅनडातील दक्षिण मॅनिटोबा येथील स्टीनबाख साउथ विमानतळाजवळ हा अपघात झाला. हार्वेस एअर पायलट स्कूल प्रशिक्षणासाठी वापरत असलेल्या धावपट्टीपासून सुमारे 400 मीटर अंतरावर विमानाचे अवशेष आढळले.
गंभीरा पूल वडोदरा आणि आणंदला जोडतो. त्याच्या कोसळण्याने लाखो लोक प्रभावित झाले आहेत. दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटल्यामुळे लोकांच्या कामावरही परिणाम होत आहे.
दिल्ली व्यतिरिक्त, नोएडा, गाझियाबाद आणि हरियाणातील इतर अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
लाखो पगाराची नोकरी, आयुष्यात यश आणि चांगले जीवन जगणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, या स्वप्नांना तेच लोक प्रत्यक्षात घडवून आणू शकतात, ज्यांच्याकडे ते साध्य करण्याची क्षमता आणि धमक असते.
अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, 'मी निवृत्त झाल्यावर आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले आहे. तसेच, निवृत्तीनंतर मी माझे आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवीन.
शेख हसीना यांच्याविरुद्ध ढाका न्यायालयात मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसह 5 प्रकरणांमध्ये औपचारिक आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शुभांशू शुक्ला गेल्या 12 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत काम करत आहेत. योजनेनुसार, शुभांशू शुक्ला आज अॅक्सिओम-4 टीमसोबत पृथ्वीवर परतणार होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल व्यतिरिक्त, भारतातील अनेक राज्यांमध्ये क्रिकेट लीग खेळल्या जात आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश टी20 लीग, मुंबई टी20 लीग आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग यांचा समावेश आहे.
पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तानी हॉकी संघाला रोखले जाणार नाही. यामुळे पाकिस्तानी संघाचा हॉकी आशिया कपमध्ये खेळण्याचा आणि भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या अपघातात डिएगोचा भाऊ आंद्रे सिल्वाचे देखील निधन झाले. डिएगो जोटाचे लग्न 22 जून रोजी रुथ कार्डोसोशी झाले होते. डिएगोच्या लग्नाला केवळ 10 दिवस झाले होते.
पंचांना कॅमेऱ्यात मैदानावर काहीतरी रेंगाळताना दिसले, झूम केल्यानंतर, तो साप असल्याचे आढळले. यानंतर मैदानी पंचांनी क्रिकेट मॅट थांबवली.
स्टारलिंक गेल्या दोन वर्षांपासून भारतात प्रवेश करण्याची तयारी करत होती. कंपनीने 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती दाखवली आणि प्री-बुकिंग देखील सुरू केली.
अॅपलच्या मते, सबीह खान सध्या अॅपलचे ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आता ते कंपनीचे सीओओ म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारतील.
आता ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपल्या वापरकर्त्यांवर एक नवीन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत, आता लोकांना अमेझॉनवरून वस्तू खरेदी करणे महाग होऊ शकते.
शास्त्रज्ञांनी लघुग्रह 2023 DW चे सखोल विश्लेषण केले आहे. हा लघुग्रह अवकाशात तरंगणारा एक प्रचंड खडक आहे. या लघुग्रहाला 'सिटी किलर' असे नाव देण्यात आले आहे. हा लघुग्रह 2032 मध्ये पृथ्वीवर आदळू शकतो.
दिल्लीतील एका ग्राहकाने दावा केला की, या ढाब्यावर त्याला एका पराठ्यासाठी आणि पाण्याच्या बाटलीसाठी 1184 रुपयांचे बिल दिले आहे. सध्या सोशल मीडियावर या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे.
प्रथम हुथी सैनिकांनी जहाजावर चढून ते ताब्यात घेतले आणि नंतर जहाजात स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर जेव्हा जहाज समुद्रात बुडू लागले तेव्हा त्याचा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला.
तुम्हाला माहिती आहे का की देशात असे एक ठिकाण आहे जिथून जाताना गाड्यांचे सर्व दिवे बंद होतात. असे का घडते? याचे खास कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.