Friday, July 05, 2024 12:41:25 AM
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-21 12:36:48
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशात मतदान सुरू आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या टक्केवारीनुसार देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात आणि सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले आहे.
Rohan Juvekar
2024-05-20 12:40:37
दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा देण्यात येणार आहे. यासाठी बेस्टकडून ६०० हून अधिक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Apeksha Bhandare
2024-05-18 16:53:36
Jai Maharashtra News
2024-05-09 08:04:33
2024-04-07 22:15:58
2024-04-06 19:15:18
2024-03-19 15:53:06
2023-10-10 17:59:16
दिन
घन्टा
मिनेट