Wednesday, July 03, 2024 12:50:18 AM
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ROHAN JUVEKAR
2024-06-21 16:09:52
ठाण्यात पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. राशपचे शानू पठाण यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन चालु आहे.
Apeksha Bhandare
2024-06-08 12:24:28
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी खालावल्याने महापालिकाने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे.
2024-06-08 10:47:44
मोसमी पावसाचे आगमन यावर्षी लवकर झाले आहे.
Omkar Gurav
2024-06-07 08:31:36
मराठवाडा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ४६६ गावे, ७२ वाड्यांना ७२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
Sayali Patil
2024-06-02 10:06:04
ऐन उन्हाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटत असून वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची मागणी वाढली. शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.
2024-06-02 10:03:35
वाशी नाका येथे जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे २९ मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ३० मे रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत गोवंडी आणि चेंबूरच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2024-05-28 17:45:39
महापालिकेने २९ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी भागात काही ठिकाणी पाणीपुरवठा
2024-05-26 11:31:48
मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याचा स्त्रोतच उरला नसल्याचे चित्र आहे. गावातील विहिरी आटल्या, बोअरवेलचे पाणी संपले, तर तलाव देखील कोरडीठाक पडली आहेत.
2024-05-26 10:58:47
मुंबई महापालिकेने पाच टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
Rohan Juvekar
2024-05-25 20:13:48
पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, करंजाडे आणि काळुंद्रे यांसह अनेक नोड्सचा पाणीपुरवठा २६ मे रोजी सकाळी ९ ते २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
2024-05-25 19:59:45
गेटवे ते मांडवा जलवाहतूक सुखकारक आणि आनंददायी प्रवासासाठी उत्तम असल्याने प्रवाशांची पहिली पसंती आहे; मात्र आता पावसाळ्यात ही सेवा चार महिने बंद राहणार आहे.
2024-05-18 19:03:40
महापालिकेने जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम रद्द केल्याने अंधेरी पूर्व परिसरात सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.
2024-05-18 17:04:13
खडकवासला प्रकल्पातील चार धरणात मिळून केवळ २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे, पुणेकरांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-16 11:01:37
Aditi Tarde
2024-05-11 14:10:01
Samiksha Rane
2024-05-05 12:17:09
Jai Maharashtra News
2024-04-28 19:41:31
Dakshata Patil
2024-04-28 12:25:32
2024-04-27 17:24:43
2024-04-21 11:39:54
दिन
घन्टा
मिनेट