Thursday, July 04, 2024 10:05:57 AM
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार २९ जून रोजी आळंदी येथून झाले. कळस हलताच माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. 'ज्ञानोबा माउली तुकाराम'च्या जयघोषात पालखीचे प्रस्थान सुरू झाले.
ROHAN JUVEKAR
2024-06-29 19:11:22
आषाढी वारी निमित्त 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीवर 'जय हरि विठ्ठल' हा विशेष कार्यक्रम सुरू होत आहे.
2024-06-29 16:17:15
आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.
2024-06-28 21:57:56
महापालिकेने २९ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी भागात काही ठिकाणी पाणीपुरवठा
Apeksha Bhandare
2024-05-26 11:31:48
Jai Maharashtra News
2024-04-05 16:24:15
दिन
घन्टा
मिनेट