नवी दिल्ली, ७ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील ९३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. या ९३ मतदारसंघांमध्ये राज्यातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे.
मतदानाची टक्केवारी
आसाम ७५.३०
बिहार ५६.५५
छत्तीसगड ६७.१६
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव ६५.२३
गोवा ७४.३५
गुजरात ५६.८६
कर्नाटक ६८.६७
मध्य प्रदेश ६३.३२
महाराष्ट्र ५४.९८
उत्तर प्रदेश ५७.३४
पश्चिम बंगाल ७३.९३
महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी
लातूर ५५.३८
सांगली ५२.५६
बारामती ४७.८४
हातकणंगले ६२.१८
कोल्हापूर ६३.७१
माढा ५२.०७
उस्मानाबाद ६०.४१
रायगड ५०.३१
रत्नागिरी सिंधुदुर्ग ५३.७५
सातारा ५७.७८
सोलापूर ५०.०३