Sunday, April 13, 2025 12:22:43 PM

Advertorial Content : मनमाडकराने जिंकली ७ लाखांची लॉटरी

advertorial content  मनमाडकराने जिंकली ७ लाखांची लॉटरी

मनमाड, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नशीब बदलायला वेळ लागत नाही, असं म्हणतात. असाच प्रकार महाराष्ट्रातील मनमाड शहरातील 'सप्तशृंगी लॉटरी सेंटर' येथे घडला. या लॉटरी सेंटरमधून एका ग्राहकाने 'राजश्री 20 वीकली लॉटरी'मध्ये सात लाख रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आहे. लॉटरीचा निकाल 24 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता जाहीर झाला. निकाल जाहीर झाला तेव्हा ही आनंदाची बातमी समोर आली.

विजेत्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, पण दुकानाचे मालक भास्कर सोनवणे खूप खुश आहेत. आपला आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, “जेव्हा आमचे ग्राहक असे पुरस्कार जिंकतात, तेव्हा ही आमच्यासाठी आनंदाची बाब असते कारण आमच्या दुकानातून खरेदी केलेल्या लॉटरीमुळे एखाद्याचे जीवन बदलते, त्यांची स्वप्ने पूर्ण होतात, त्यांच्या अनेक गरजा पूर्ण होतात. आच्यासाठी ही आनंदाची बाब आहे.

'राजश्री 20 वीकली लॉटरी' ही 'गोवा राज्य लॉटरी'द्वारे दररोज आयोजित करण्यात येणारी सरकारी लॉटरी आहे आणि पहिल्या बक्षीस व्यतिरिक्त, त्यात इतर अनेक बक्षिसे देखील आहेत. विजेत्यांची अनेक स्वप्ने लॉटरी लागल्यामुळे पूर्ण होतात. या विजयामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये राजश्री लॉटरीबद्दलचा विश्वास आणि उत्सुकता वाढली आहे. प्रत्येकजण विजयी तिकीटधारक समोर येण्याची वाट बघत आहेत.


सम्बन्धित सामग्री