मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईत तलाठी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर गोंधळ झाला. वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद केल्यानं गोंधळ निर्माण झाला. यामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातून मुंबईत परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आल्या पावली परताव लागलं.
https://youtu.be/tnFcej19XlY