मुंबई : मविआत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. उद्धव यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाचा बंद विरोधात निकाल आला आणि शरद पवारांनी संधी साधली. उद्धववर कुरघोडी करत शरद पवारांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले. ट्वीट करत शरद पवारांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला. यानंतर शरद पवारांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले.